वर्ष २०२५–२६ मध्ये देशांतर्गत दत्तक ग्रहण प्रक्रियेत ५४% मुली दत्तक घेण्यात आल्या.‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ सारख्या मोहिमा व बालकल्याणाबाबत केंद्र व राज्य सरकारच्या संवेदनशील धोरणांमुळे हा बदल घडला. मुलींबद्दल समाजात विश्वास व स्नेह वाढत आहे.
#NariShaktiVandan

No comments:
Post a Comment