Wednesday, 6 September 2017

इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेशासाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ


मुंबईदि. 6 : आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमतीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह प्रवेशऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सन 2017-18 पासून swayam.mahaonline.gov.in१ या संकेतस्थळावरुनराबविण्यात येत आहेइयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेशासाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ फक्त 26 जुलै, 2017 नंतर इयत्ता 11 वीमध्ये प्रवेशघेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी लागू राहील.
            माध्यमिक  उच्च माध्यमिक विभागाचे निकाल अनुक्रमे दि. 27   17  रोजी जाहझाले आहेतत्याअनुषंगाने ज्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणाकरिता महाविद्यालयातप्रवेश घेतला आहेअशा विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्जकरण्याची मुदत दि. 26 जुलै, 2017 पर्यंत ठेवली होतीदिनांक 26 जुलै, 2017 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी वरीलसंकेतस्थळाद्वारे ऑनलाईन अर्ज भरले आहेतअशा पात्र विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे वसतीगृहात रिक्त जागांवरप्रवेश देण्यात आलेला आहे.
            तथापिमुंबई विद्यापीठाच्या निकालास होत असलेला विलंब  काही शहरात इयत्ता 11 वी च्याप्रवेश फेऱ्या अद्याप सुरु असल्यामुळे तेथे इयत्ता 11 वी मध्ये प्रवेशि होणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतीगृहप्रवेशसाठी संकेतस्थळ बंद केले असल्यामुळे विद्यार्थी वसतीगृह प्रवेशापासून वंचि राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी दि. 26 जुलै 2017 नुसा इयत्ता 11 वी मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहेअशा विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता यावा म्हणून दि. 10 सप्टेंबर, 2017 पर्यंतमुदतवाढ देण्यात येत आहे.
 ही मुदतवाढ फक्त 26 जुलै, 2017 नंतर इयत्ता 11 वीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी लागूराहीलवसतीगृहातील यापर्वी झालेले नवीन प्रवेश वगळता रिक्त असलेल्या उर्वरीत जागांवर गुणानुक्रमेप्रवेश देण्यात येईल याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावीअसे आवाहन आयुक्तआदिवासी विकास यांनी केले आहे.
००००

No comments:

Post a Comment