Monday 29 April 2019

सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.07 टक्के मतदान

लोकसभा निवडणूक चौथा टप्पा :


मुंबई दि 29:  लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 17 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.07 टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
17 लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेले मतदान : नंदुरबार- 62.44 टक्के धुळे- 50.97 टक्के,दिंडोरी-58.20 टक्केनाशिक-53.09 टक्केपालघर-57.60 टक्केभिवंडी-48.90 टक्केकल्याण-41.64 टक्केठाणे-46.42 टक्केमुंबई उत्तर-54.72 टक्केमुंबई उत्तर-पश्चिम-50.44 टक्केमुंबई उत्तर-पूर्व-52.30 टक्केमुंबई उत्तर-मध्य-49.49 टक्के,मुंबई दक्षिण-मध्य-51.53 टक्केमुंबई दक्षिण-48.23 टक्के,मावळ-52.74 टक्केशिरुर-52.45 टक्के आणि शिर्डी-56.19 टक्के.

0 0 0

No comments:

Post a Comment