Tuesday 23 April 2019

लोकसभा निवडणूक तिसरा टप्पा : सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 57.01 टक्के मतदान


मुंबई दि. 23 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 14 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 57.01 टक्के मतदान झालेअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
14 लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेले मतदान : जळगाव 52.28 टक्केरावेर 56.98 टक्केजालना 59.92 टक्केऔरंगाबाद 58.52 टक्केरायगड 56.14 टक्केपुणे 43.63 टक्केबारामती 55.84 टक्केअहमदनगर 57.75 टक्केमाढा 56.41 टक्केसांगली 59.39 टक्केसातारा 55.40 टक्केरत्नागिरी-सिंधुदुर्ग 57.63 टक्केकोल्हापूर 65.70 टक्केहातकणंगले 64.79 टक्के.
००००

No comments:

Post a Comment